महाराष्ट्रातील पहिली २४ तास पाणीपुरवठा योजनेची चाचणी आपल्या निलंग्यात करण्यात आली.
महाराष्ट्रातील पहिली २४ तास पाणीपुरवठा योजनेची चाचणी आपल्या निलंग्यात करण्यात आली. मीटर लाऊन २४ तास पाणीपुरवठा यामुळे शक्य होणार आहे तसेच प्रत्येकाला आवश्यकतेनुसार मुबलक पाणी यामुळे उपलब्ध होणार आहे. निलंगा शहरात लवकरच रस्त्याची कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे तत्पूर्वी लवकरात लवकर या अद्ययावत यंत्राने नुसार नळ – जोडणी नागरिकांनी करून घ्यावी.. ही एक आदर्श सुरुवात …
महाराष्ट्रातील पहिली २४ तास पाणीपुरवठा योजनेची चाचणी आपल्या निलंग्यात करण्यात आली. Read More »