बांधकाम कामगारांना हक्काचे घर

अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या माध्यमातून कामगारांना हक्काचे घर देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. याअंतर्गत बांधकाम कामगारांना घरे बांधण्यासाठी २ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. कामगारांच्या हितासाठी राज्यात साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय.