Latest News

Post Image

विकसित मराठवाडा, विकसित महाराष्ट्र!

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकार कायम कटिबद्ध आहे, हे आदरणीय देवेंद्रजींनी राज्याच्या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मराठवाड्याच्या शाश्वत विकासासाठी येथील प्रत्येक नागरिक नागरिक आदरणीय देवेंद्रजींच्या सोबत कायम उभा असेल. मराठवाड्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार!

Loading...

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

अरविंद, तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!तुझे निर्णय, तुझी ओळख, तुझी सामाजिक बांधिलकी, सर्वांना सोबत घेऊन जाणारी तुझी कार्यशैली. तुझ्या आयुष्याच्या वाटचालीत समाज विकासाचे नवनवे आयाम प्रस्थापित होवो. तुझ्या सुवर्णमय प्रवासास मनःपूर्वक सदिच्छा! Watch Video

Loading....

सायली वेस्ट कॉटन कारखान्याला भेट

आमचे स्नेही श्री. रमेशजी सातपुते यांच्या निलंगा येथील औद्योगिक वसाहतीतील सायली वेस्ट कॉटन कारखान्याला भेट देऊन कारखान्यात आणलेल्या नव्या यंत्रांचे पूजन केले. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया तसेच फमगादीची निर्मिती आदी गोष्टी जाणून घेतल्या.रमेशजी यांचे योग्य व्यवस्थापन, प्रामाणिक कार्यपद्धत आणि दर्जेदार उत्पादन या गोष्टी नवउद्योजकांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्यांचा हा व्यवसाय उत्तरोत्तर असाच वाढत राहील, …

सायली वेस्ट कॉटन कारखान्याला भेट Read More »

Loading...

महाविजय २०२४

भारतीय जनता पक्षाद्वारे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘महाविजय २०२४’ अभियान जाहीर करण्यात आले आहे. या अभियानाच्या संयोजन समितीवर भाजपा प्रदेश सचिव श्री. Arvind Patil Nilangekar यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन! तसेच आपले संघटनात्मक कार्य असेच वृध्दींगत होवो, हेच आशीर्वाद! त्याचबरोबर अभियानाचे प्रदेश संयोजक मा. श्रीकांतजी भारतीय यांच्या मार्गदर्शनात मा. सूनिलजी कर्जतकर, मा. …

महाविजय २०२४ Read More »

Loading...

विकासकामांना गती

निलंगा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ संभाजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. Devendra Fadnavis साहेब यांचे समस्त निलंगेकर जनतेकडून मन:पूर्वक आभार! भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामजिक विकास योजनेअंतर्गत राज्य सरकारने ग्रामीण भागातील पायाभूत, सांस्कृतिक तसेच विविध सोयी-सुविधांच्या विकासाकरिता हा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या …

विकासकामांना गती Read More »

Blog Image.

भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक

औसा येथील विजय मंगल कार्यालयात लातूर भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. यावेळी आगामी निवडणुका, त्यादृष्टीने संघटनात्मक कार्य व मराठवाडा वॉटरग्रीड योजनेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.लातूरसह संपूर्ण मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवू शकणाऱ्या ‘मराठवाडा वॉटरग्रीड योजने’ला गेल्या अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. मराठवाड्याच्या उज्ज्वल भविष्यबरोबरच आघाडी सरकारने एकप्रकारचा खेळ खेळला होता. परंतु यानंतर …

भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक Read More »

Loading...

भव्यदिव्य स्मारक

भव्यदिव्य स्मारक अनावरण सोहळ्याच्या माध्यमातून प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत दादासाहेबांना आदरांजली! महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणातील अथांग कर्तुत्व असलेले कर्मयोगी डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा दिव्य स्मारक अनावरण सोहळा निलंगा येथे अतिशय हर्षोल्लासत संपन्न झाला. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा अविस्मरणीय आणि अभुतपुर्व सोहळा पार पडला. दादासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी सोहळ्यात हजारो नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त …

भव्यदिव्य स्मारक Read More »

Loading...

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर

लातूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. स्व. दादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर तसेच दादांचे लाखो अनुयायी येत्या ९ तारखेला आपल्या निलंगानगरीत येणार आहेत. त्यामुळे यासर्वांच्या सोयीसाठी व कार्यक्रमाची शोभा वाढविणारा भव्य-दिव्य मंडप महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात उभारला जात आहे. दरम्यान …

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर Read More »

Loading...

नव्या भारताचे, प्रगतिशील भारताचे अर्थसंकल्प २०२३-२४

सामाजिक विकासाचा स्तर उंचावण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करुन या अर्थसंकल्पाची मांडणी केलेली आहे. देशाच्या विकासात सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार यातून प्रकट होतो. खऱ्या अर्थाने जगाला हेवा वाटेल अशा भारताची निर्मिती करण्यास मार्गदर्शक ठरेल असा हा अर्थसंकल्प आहे.