इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान

लातूरसह मराठवाड्याला ‘दुष्काळमुक्त’ करून ‘जलयुक्त’ करण्याच्या उद्देशाने माननीय आमदार श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून अक्का फाऊंडेशनद्वारे दि. २२ मे ते ५ जून २०१८ दरम्यान संपूर्ण लातूर जिल्ह्यात ‘इंद्रप्रस्थ जलभूमी अभियाना’ राबविण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना घरोघरी जाऊन जलरक्षणाचे महत्त्व सांगून त्याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. मोफत साहित्य वाटप व श्रमदानाच्या माध्यमातून अभियानाअंतर्गत जिल्ह्यात २८०० बोअरवेल्स, विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले. यामुळे जिल्ह्याच्या भूजलपातळीत ३ मीटरची लक्षणीय वाढ नोंदवली गेली.

अभियानाची वैशिष्ट्ये:

–  ९४५ गावांमध्ये प्रकल्पाच्या माध्यमातून कार्य

–   घराघरातील नागरिकांना जलरक्षणाविषयी प्रशिक्षण

–   घरोघरी वृक्षवाटप

–   स्वच्छता मोहिमांचे आयोजन

–  प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नागरिकांना ‘जलयोद्धा’ ही पदवी

पंचनिष्ठा

–     धावणाऱ्या पाण्याला चालवायचे
–     चालणाऱ्या पाण्याला थांबवायचे
–     थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरवायचे
–     पडणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण
–     झाडे लावा, झाडे जगवा

अभियानाची फलश्रुती :

  • जिल्ह्याच्या पाणीपातळी ३ मीटरने वाढली.
  • जिल्ह्यात ५ लक्ष नवे वृक्ष लावले.
  • जवळपास ५०००० घरामध्ये इंधनविहरी (बोअरवेल) पुर्नभरण केले.
  • १०,००० विहिरींचे पुर्नभरण.
  • जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालया इमारतीत पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण करण्याची निर्माण केली.
  • २५,००० घरामध्ये पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण.
  • १ लक्ष शोषखड्ड्यांची निर्मिती.
Loading...
Loading...
Loading...

लातूरसह मराठवाड्याला ‘दुष्काळमुक्त’ करून ‘जलयुक्त’ करण्याच्या उद्देशाने माननीय आमदार श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून अक्का फाऊंडेशनद्वारे दि. २२ मे ते ५ जून २०१८ दरम्यान संपूर्ण लातूर जिल्ह्यात ‘इंद्रप्रस्थ जलभूमी अभियाना’ राबविण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना घरोघरी जाऊन जलरक्षणाचे महत्त्व सांगून त्याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. मोफत साहित्य वाटप व श्रमदानाच्या माध्यमातून अभियानाअंतर्गत जिल्ह्यात २८०० बोअरवेल्स, विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले. यामुळे जिल्ह्याच्या भूजलपातळीत ३ मीटरची लक्षणीय वाढ नोंदवली गेली.

अभियानाची वैशिष्ट्ये:

–  ९४५ गावांमध्ये प्रकल्पाच्या माध्यमातून कार्य

–   घराघरातील नागरिकांना जलरक्षणाविषयी प्रशिक्षण

–   घरोघरी वृक्षवाटप

–   स्वच्छता मोहिमांचे आयोजन

–  प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नागरिकांना ‘जलयोद्धा’ ही पदवी

पंचनिष्ठा

–     धावणाऱ्या पाण्याला चालवायचे
–     चालणाऱ्या पाण्याला थांबवायचे
–     थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरवायचे
–     पडणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण
–     झाडे लावा, झाडे जगवा

अभियानाची फलश्रुती :

  • जिल्ह्याच्या पाणीपातळी ३ मीटरने वाढली.
  • जिल्ह्यात ५ लक्ष नवे वृक्ष लावले.
  • जवळपास ५०००० घरामध्ये इंधनविहरी (बोअरवेल) पुर्नभरण केले.
  • १०,००० विहिरींचे पुर्नभरण.
  • जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालया इमारतीत पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण करण्याची निर्माण केली.
  • २५,००० घरामध्ये पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण.
  • १ लक्ष शोषखड्ड्यांची निर्मिती.
समृद्ध शेतकरी
समृद्ध शेतकरी अभियान
Loading...
इंद्रप्रस्थ जलभूमी
harit hatur
हरित लातूर
Harit Shivjayanti
शिवराय असे शक्तिदाता.
anandi
प्रोजेक्ट आनंदी
Drushti Abhiyan
दृष्टी अभियान